शिवसेनेसोबतच्या भविष्यातील युतीबाबत अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…
राजकारण

भाजप नेता म्हणतो, ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते…’

मुंबई : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधत अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत, असा टोला निलेश यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण […]

पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
राजकारण

पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. नाना पटोले विदर्भातून येतात. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसपासून राजकारणाची सुरुवात केली. पण नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी […]

रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी
राजकारण

रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी

सांगली : ”अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे,” असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरुवातीला दिलेला आंदोलनाचा इशारा दिला. मात्र भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतले. अण्णांच्या या भूमिकेवर रघुनाथ पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अण्णांच्या […]

मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार
राजकारण

संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर घेणार शेतकरी आंदोलकांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. देशभरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ”महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक […]

त्या’ फोटोच्या चर्चेनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
राजकारण

त्या’ फोटोच्या चर्चेनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : “मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन,” असं स्पष्टीकरण देत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे. अनिल देशमुख चार दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गुन्हेगारांसोबत गृहमंत्र्यांचा फोटो समोर […]

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा
राजकारण

कुठलाही ‘संकल्प’ नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसे म्हणायचे?: शिवसेना

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी अर्थसंकल्प २०२१-२२ सादर केला. मात्र राजकारणासोबतच अर्थकारणातही ‘स्वप्नरंजन’ करणारा आणि अर्थकारणातही राजकारण आणणारा असा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे.” असे म्हणत शिवसेनेने सामना मधून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. तसेच नागपूर आणि नाशिकच्या मेट्रो प्रकल्पासाठी केलेली तरतूद वगळली तर मुंबई व महाराष्ट्राच्या वाटय़ाला बजेटमध्ये काहीच नाही. असेही […]

राऊत-फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशाची एक संस्कृती आहे की…
राजकारण

राऊत-फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशाची एक संस्कृती आहे की…

मुंबई : “आपल्या देशाची एक संस्कृती अशी आहे की दुश्मन जरी असला तरी तो दुश्मन नावाच्या आणि कामाच्या जागी असतो. एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस गेले हे चांगलंच आहे. त्यांनी जायला पाहिजेच होतं. स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे दोन राजकीय विचार वेगळे असू शकतात पण गळाभेट […]

उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोलावं; निलेश राणेंचा टोला
राजकारण

उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोलावं; निलेश राणेंचा टोला

मुंबई : ”देशाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे, असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोललं पाहिजे, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे […]

शरद पवारांनी नरेंद्र सिंह तोमर यांना सुनावले; जेव्हा मी कृषीमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली….
राजकारण

शरद पवारांनी नरेंद्र सिंह तोमर यांना सुनावले; जेव्हा मी कृषीमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली….

मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिन्ही कायद्यांवर ट्विट करून भाष्य केलं होतं. त्याला विद्यमान केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी प्रत्युत्तरही दिलं. तोमर यांनी उत्तर दिल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत कृषीमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहे. दरम्यान, शरद […]

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश
राजकारण

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालं आहे. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि […]