नव्या वर्षात शेतकरी आंदोलकांचा केंद्राला इशारा; ४ जानेवारीपर्यंत तोडगा निघाला नाही तर….
देश बातमी

नव्या वर्षात शेतकरी आंदोलकांचा केंद्राला इशारा; ४ जानेवारीपर्यंत तोडगा निघाला नाही तर….

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा आज 37वा दिवस. नवीन वर्षात शेतकरी संघटनांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, ४ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले आहे. दरम्यान, सोमवारी ४ जानेवारी रोजी शेतकरी संघटनांची पुन्हा केंद्र सरकारसोबत […]

केरळ विधानसभेत केंद्रीय कृषी कायद्याविरुध्द प्रस्ताव; भाजपच्या एकमेव आमदाराचाही पाठींबा
देश बातमी

केरळ विधानसभेत केंद्रीय कृषी कायद्याविरुध्द प्रस्ताव; भाजपच्या एकमेव आमदाराचाही पाठींबा

केरळ : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या महिनाभरापासून राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी केरळ सरकारने देखील याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केरळ विधानसभेने केंद्रीय कृषी कायदे राज्यात लागू न करण्यासंदर्भात ठराव मंजूर केला. या ठरावाला सर्वांनीच पाठींबा दिल्याने तो एकमताने संमत करण्यात आला. गुरुवारी केरळ विधानसभेच्या एका विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री पिनाराई […]

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह
देश बातमी

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. पण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही.” अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी केलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी […]

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
देश बातमी

शेतकरी-सरकारमध्ये आज चर्चा होणार; आजच्या बैठकीत तरी तोडगा निघणार का?

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचेशेकरी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. गेल्या महिनाभारत अनेकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्या मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच आज पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. त्यांमुळे आजच्या चर्चेत तोडगा निघणार का? याकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजता […]

आज शाहू-फुले-आंबेडकरांच्या उल्लेख करून चालणार नाही; तर…
राजकारण

शेतकरी आंदोलनाबाबत पवारांचा केंद्र सरकारला इशारा; तोडगा काढला नाही, तर…

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज ३४वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. देश्भारतील अनेक शेतकरी संघटनांसह राजकीय पक्ष देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मात्र आता नव्या कृषी कायद्यांवरुन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही मोदी सरकारला इशारा दिला आहे. पीटीआय वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केंद्र सरकारला इशारा […]

सरकारला न आवडणाऱ्या लोकांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं: अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन
देश बातमी विदेश

सरकारला न आवडणाऱ्या लोकांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं: अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

नवी दिल्ली : “सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं. तसेच त्यांना जेलमध्ये पाठवलं जाऊ शकतं” असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे. अमर्त्य सेन यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. तसेच, केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलन, आणि स्वतंत्र विचार मांडणाऱ्यांना तर […]

जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झालाय सांगत शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या
देश बातमी

जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झालाय सांगत शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या

नवी दिल्ली : केंद्रसरकारने लागू केलेय कृषी कायद्यांवरून गेल्या महिनाभरापासून हरियाना आणि पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस हे आंदोलन आधीच तीव्र होत चालले आहे. अशातच शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाने आत्महत्या केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली आहे. पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबाद बार असोसिएशनचे वकील अमरजीत सिंह यांनी विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. रोहतकमधील […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?; भाजपा

मुंबई : “दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले ८ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय. त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?”, अशा शब्दात भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली […]

‘तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील’; शेतकरी संघटनांचा मोदी सरकारला इशारा
देश बातमी

‘तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील’; शेतकरी संघटनांचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली : “शेतकरी कडाक्याच्या थंडीत गंमत म्हणून आंदोलन करत नाहीत, तर ती त्यांची अपरिहार्यता आहे. पंतप्रधानांच्या भाषणावरुन सरकारला कृषी कायदे रद्द करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते.” अशा शब्दात शेतकऱ्यांनी मोदी सरकारला ठणकावले आहे. तसेच, केंद्र सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघटनांनी कायम ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

ज्या गोदी मीडिया ने तबलिगींना कोरोना पसरविण्यासाठी धरले जबाबदार; तेच आता शेतकऱ्यांना….
राजकारण

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सपा’चे अनोखी रणनिती; गावागावात, चौकाचौकात शेतकऱ्यांची चर्चा करा

नवी दिल्ली : मोदी सरकारला नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून चारही बाजूने घेरण्यात आले आहे. पंजाबनंतर हरियाणा, दिल्ली, यूपीसह देशभरातील शेतकरी विविध ठिकाणी कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, उत्तरप्रदेशात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांशी तेथील पोलीस अत्यंत कठोर वागणूक देत आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना […]