मराठा आरक्षण सुनावणी स्थगित; आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण सुनावणी स्थगित; आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला

नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणी आज होणाऱ्या अंतिम सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रकरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण प्रकरणी २५ जानेवारी पासून सर्वोच्च न्यायालयात सुरु होणारी अंतिम सुनावणी आजपासूनच सुरु होत आहे. मागील सुनावणी वेळी न्यायालयानं मराठा आरक्षणावरील स्थगित हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, […]

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा

मुंबई : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ”ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना ८० टक्के जागा मिळाल्याच्या दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबतही थोरात यांनी समाधान व्यक्त करताना म्हंटले आहे की, ” काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने खूप चांगली कामगिरी केली आहे.गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी […]

ग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक मतदानाचे निकाल हाती येत असून अनेक ठिकाणी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राखताना दिसत आहे. […]

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला
राजकारण

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला

कल्याण : ”कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, कारण इतके वाईट रस्ते महाराष्ट्रत कुठेही नसतील,” असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी […]

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. ”दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण […]

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते; तक्रारदार महिलेच्या ट्वीटने पुन्हा खळबळ
राजकारण

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते; तक्रारदार महिलेच्या ट्वीटने पुन्हा खळबळ

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मात्र यासर्व आरोप प्रत्यारोपांनंतर भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. या सर्व घटनाक्रमामुळे पीडितेच्या आरोपांना कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. मात्र आता तक्रारदार रेणू […]

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…

मुंबई : “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”. अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, ‘कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली […]

राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना संजय राऊतांनी फटकारले; म्हणाले…
राजकारण

राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना संजय राऊतांनी फटकारले; म्हणाले…

मुंबई : “विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही,” असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची […]

तर, माझं नावही संजय राऊत नाही; राऊतांचा भाजपाला इशारा
राजकारण

तर, माझं नावही संजय राऊत नाही; राऊतांचा भाजपाला इशारा

मुंबई : ‘ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांना जोड्याने मारणार, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं जात […]