Rahul Gandhi : केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी मोदी सरकारचे केले कौतुक, ‘या’ दोन योजना आहेत चांगल्या
राजकारण

Rahul Gandhi : केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी मोदी सरकारचे केले कौतुक, ‘या’ दोन योजना आहेत चांगल्या

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. नऊ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर राहुल गांधी निशाणा साधत असले तरी, युनायटेड किंग्डममधील केंब्रिज विद्यापीठात पोहचल्यास मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. खरे तर मोदी सरकारचे दोन योजना चांगले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दोन योजना म्हणजे उज्ज्वला योजना […]

कसबा पोटनिवडणुकीत राहुल गांधींची एंट्री; एका फोनवर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराची माघार
राजकारण

कसबा पोटनिवडणुकीत राहुल गांधींची एंट्री; एका फोनवर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराची माघार

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षश्रेष्ठीकडून कालपासून दाभेकर यांची मनधरणी करत होते. आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी […]

गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ६ व्या दिवशी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण केलं. राहुल गांधी यांनी यावेळी भारत जोडो यात्रेतील अनुभवांची मांडणी करताना महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, शेतकऱ्यांचे मुद्दे, पीक विमा योजना आणि अदानी उद्योग समूह आणि हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन हल्लाबोल केला. मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? असा प्रश्न […]

अग्निवीर योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित ढोबाल यांनी सैन्यावर थोपवली – राहुल गांधी
राजकारण

अग्निवीर योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित ढोबाल यांनी सैन्यावर थोपवली – राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर बोलत असताना केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. सुरुवातीला त्यांनी भारत जोडो यात्रेची माहिती दिली. या यात्रेत अनेक युवकांनी अग्निवीर योजनेची तक्रार केली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच ही योजना सैन्याला देखील रुचलेली नाही, असा दावा त्यांनी केला. सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की, […]

राहुल गांधींसाठी राजस्थानातून गुड न्यूज, गेहलोत पायलट यांचं मनोमिलन, वेणुगोपालांकडून कामगिरी फत्ते
राजकारण

राहुल गांधींसाठी राजस्थानातून गुड न्यूज, गेहलोत पायलट यांचं मनोमिलन, वेणुगोपालांकडून कामगिरी फत्ते

जयपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील प्रवास पूर्ण करुन भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. मध्य प्रदेशातील यात्रेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ती यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी […]

मी हे आयुष्यभर विसरणार नाही, शेगावच्या सभेत राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला बोलले
राजकारण

मी हे आयुष्यभर विसरणार नाही, शेगावच्या सभेत राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला बोलले

शेगाव, बुलडाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची आज शेगावमध्ये सभा झाली. या सभेपूर्वी राहुल गांधी यांनी शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. राहुल गांधींच्या या सभेला ( Bharat Jodo Yatra ) मोठी गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि लोकांनी उपस्थिती लावली. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्रातील जनतेचे […]

भारत जोडो यात्रा का?; राहुल गांधींनी एकाच वाक्यात उत्तर…
राजकारण

भारत जोडो यात्रा का?; राहुल गांधींनी एकाच वाक्यात उत्तर…

मुंबईः काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेते आता राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांबरोबर बोलताना भारत जोडो यात्रेचा हेतूही सांगितला. राहुल गांधी यांनी बोलताना म्हणाले की, भारत बघायचा असले तर रस्त्यावर जाण्याची गरज आहे. विमान आणि हेलिकॉप्टरमधूम भारत कळणार नाही असंही त्यांनी सांगितले. […]

राहुल गांधींना लवकर लग्न करायला सांगा; नंतर बायको मिळणार नाही! तरुणाचा थेट थोरातांना फोन
वायरल झालं जी

राहुल गांधींना लवकर लग्न करायला सांगा; नंतर बायको मिळणार नाही! तरुणाचा थेट थोरातांना फोन

मुंबई: सध्या देशभरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा आहे. दक्षिणेत भारत जोडो यात्रेला सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सगळ्यांच्याच तोंडी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना औरंगाबादमधील एका व्यक्तीला मात्र राहुल गांधी […]

मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत
राजकारण

मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत

दिल्ली : काँग्रेसने गेल्या ७० वर्षात देशाला इतकी महागाई कधीच दिली नाही. देशाला रोजगार देणाऱ्यांचा भाजपाने कणा मोडला. केवळ दोन उद्योपतींनाच मोठं करण्यात येत आहे. मीडियादेखील सत्य दाखवत नाही, कारण मीडियाही त्या दोन उद्योगपतींच्या हातात आहेत. मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत”, असा हल्लाबोल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर केला […]

हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही आणि हिंदुत्ववादी हे सत्ता पिपासू’
राजकारण

हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही आणि हिंदुत्ववादी हे सत्ता पिपासू’

जयपूर : महागाईविरोधात आयोजित रॅलीमध्ये काँग्रेसने राजस्थानमध्ये आज शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि केंद्रातील भाजपवर हल्लाबोल केला. ही सभा महागाई, बेरोजगारी आणि पीडित जनतेसंबंधी आहे. देशात आज जी परिस्थिती आहे ती यापूर्वीच कधीच नव्हती. चार-पाच उद्योगपतींसाठी सरकार चालत आहे. देशातील सर्व संस्था एका संघटनेच्या हातात आहेत. […]