मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये आलेल्या महापुराचा अनुभव गाठीशी असताना आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तशीच स्थिती निर्माण होतेय की काय, असं चित्र दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुभवाच्या जोरावर राज्य […]
Tag: राज्यसरकार
मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून राज्यपालांना निवदेन; पंतप्रधानांचीही घेणार भेट
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज (ता. ११) राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना निवदेन सादर केलं. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवदेन देण्यात आलं आहे. लवकरच यासाठी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली जाणार आहे. राज्यपालांना निवेदन सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री […]
राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार
मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य शासनाने परिपत्र काढून हे नवीन निर्बंध लागू केले आहेत. या नुसार, राज्य […]
धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत ६५० नव्या कोरोना बाधितांची नोंद; रुग्णसंख्या वाढ दुप्पट
पुणे : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगाने वाढ होऊ लागली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. सोमवारी 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. एका दिवसात कोरोना […]
केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश; तरच पुण्यात या….
पुणे : केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केरळमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट शहरात येण्यापूर्वीच बंधनकारक करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी दिले आहेत. याबाबत महापालिकेने पोलिस प्रशासनासही याबाबत राज्य शासनाच्या सुचनेनुसार याबाबत तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रेल्वे, विमान व बससह केरळमधून खासगी वाहनांनी येणाऱ्या सर्वांची तपासणी करणे […]
उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाली. यावेळी उदयन राजे यांनी आज पुन्हा उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत मराठा आरक्षणाप्रश्नी एक निवेदन दिलं आहे. उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, […]
वीजबिल प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा
मुंबई : “कोविड-१९ च्या काळात मद्य विक्रीसाठीच्या शुल्कामध्येही ५० टक्के सूट दिली, मग वीज ग्राहकांना सूट देण्यात राज्य सरकारला कोणती अडचण निर्माण झाली आहे? जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का? याचं उत्तर द्या किंवा जनतेची माफी मागून हा निर्णय मागे घ्या!” असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात सध्या […]
मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर
मराठा आरक्षण प्रकरणी आज होणाऱ्या अंतिम सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं होतं.तथापि, […]
गुड न्यूज! २७ जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु
राज्यात येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. आता सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात विद्यार्थ्यान्माधेय उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात शाळा सुरु होणार आहेत. अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही […]
राज्यसरकारकडून लॉकडाऊनच्या निर्बंधात 31 जानेवारीपर्यंत वाढ
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर न जाता नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात निवेदन जारी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे. त्यात आता या निर्बंधांचही पालन करावं लागणार […]